आता माघार घेऊन चालणार नव्हतं. प्रियाशी एकदा बोलायलाच पाहिजे होतं. काही क्षणापूर्वी माघारी जायचा विचार करणारा प्रशांत पुन्हा ...
आपल्यावर ‘समस्या निरक्षरतेचा’ फार मोठा पगडा आहे. त्यामुळे पुढची वाटचाल करताना समस्यांचे आकलन होणे, ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. एकविसाव्या शतकातील पंचविसाव्या वर्षाच्या टप्प्यावरुन पुढच्या पंचवी ...
काही वर्षांपूर्वी अप्रूप वाटणारे ओटीटी प्लॅटफॉर्म आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहेत. पण, तिथे आठवड्याला शेकडो सिनेमे, वेब ...
आपलं रोजचं जगणं म्हणजे आत-बाहेरच्या संगतीसोबतचा प्रवास आहे. ही संगत व्यक्तींची, वस्तूंची, वास्तूंची, भवतालातील सृष्टीची आहे. ही संगत अर्थपूर्ण, भावपूर्ण असेल, योग्य अवकाशासह असेल, तर असा प्रवास आनंददा ...
शिक्षकांवरचे अशैक्षणिक कामाचे ओझे कमी केले पाहिजे, याबाबत दुमत नाही. पण, या कामांमुळेच विद्यार्थ्यांना लिहिता-वाचता येत नाही, हा शिक्षकांचा बचावही फसवा आहे. काम न करणारे ही ढाल वापरतात. गुणवत्तेसाठी अ ...
एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशन तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ रिसर्च आणि इनक्युबेशन फाउंडेशन यांच्यात उद्योग विकास, संशोधन आणि उद्योजकतेच्या वाढीसाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच् ...
अमरावती गेल्या १० वर्षांपासून कला, क्रीडा शिक्षकांचे पद शिक्षक पद संच मान्यतेमध्ये समाविष्ट नसल्याने राज्यातील असंख्य ...
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर करण्यात आला. 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’म्हणून साजरा केला ...
मराठवाडी बोलीला मी मोठे केले असे नेहमी बोलले जाते. बोलीला मोठे करण्याएवढा मोठा मी नाही आणि होऊ इच्छितदेखील नाही. खऱ्या ...
आमच्या शाळेत दररोज सकाळी सुंदर प्रार्थना व्हायची. उंच आवाजात पाढे, उजळणी म्हणताना शाळा दुमदुमून जायची. शेवटच्या तासाला ...
गुंतागुंतीच्या, गंभीर स्वरुपाच्या आणि उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा तपास हीच पोलिसांची खरी कसोटी असते. जनतेच्या मनात विश्वास ...
यंदाच्या तेजस्विनी महा महोत्सवांतर्गत आयोजित भव्य वस्तू व विक्री प्रदर्शनाचा नुकताच यशस्वी समारोप झाला. या महोत्सवात सुमारे २३ लाख रुपयांची उलाढाल झाली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविमं) सुवर्ण ...